Sale Of Agricultural Land राजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिक्रमण केलेल्या गारान जमिनी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयानुसार राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण ण आठवले जाणार नाही अतिक्रमण केलेल्या जमिनी अतिक्रमण करणाऱ्या लोकांच्या नावे करून दिले जाणार आहे. मालकी हक्काबाबत शेत बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्या बाबतचे वाद, रस्त्याचे, शेतजमीन मोजणी भरून होणारे वाद अशा विविध वादाच्या घटना शेतजमिनीच्या मोजणीवरून घडतात.
Sale Of Agricultural Land शेत जमिनीचा ताबा वहिवाट बाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटविण्यासाठी आणि समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य, सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
या योजनेचा फायदा कोणाला / काय आहे सलोखा योजना ?
1 thought on “Sale Of Agricultural Land :अतिक्रमण केलेली गायरान जमीन फक्त 1 दिवसात करा नावावर”